एक रुपयात पीक विमा योजना बंद – आता शेतकऱ्यांसाठी नवीन विमा पद्धत लागू!
महाराष्ट्र सरकारने २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांसाठी राबवलेली एक रुपयात पीक विमा योजना (Ek Rupyat Pik Vima Yojana) आता बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे विविध कारणं असून, सरकारने आता नवीन सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे. 📌 योजना बंद का करण्यात आली? हे सर्व लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ही योजना बंद करण्याचा …